💃गुलाबाईची गाणी💃 (गच्चीवरील गमती जमती ) 💃💃💃💃💃💃💃💃💃💃 💃गुलाबाईची गाणी💃 पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी गंगेच्या पाण्याने वेळवीला भात जेविता कंठ राणा गुलाबाईचा. ठोकीला राळा हनुमंत बाळा हनुमंत बाळाचे लांब लांब झोके टिकाऊचे डोळे हात पाय गोरे भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी झळकतीचे एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार एवढीशी गंगा झुळझुळ वाहे ताव्या पितळी नाय गं हिरवी टोपी हाय गं हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली तळय़ा तळय़ा ठाकुरा गुलाबाई जाते माहेरा जाते तशी जाऊ द्या तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या बोटभर कुंकू लावू द्या तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय आउले पाऊल नागपूर गांव नागपूर गावचे ठासे ठुसे वरून गुलाबाईचे माहेर दिसे. 💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃 सा बाई सु, सा बाई सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू रे महादेवा तू हार गुंफि...





अगदी खरे आहे . प्रत्येक पोस्ट जीवनाचे मर्म सांगते
ReplyDeleteअगदी खरे आहे. प्रत्येक पोस्ट जीवनाचे मर्म सांगते.
ReplyDeleteखरं आहे. छानच 👍
ReplyDeleteसारेच "सुविचार"आल्हाददायक आहे.त्यांची " मागची Background "भित्तिचित्रे सुबकरित्या मांडलीय.
ReplyDeleteखरच छान आहे
ReplyDeleteप्रत्येकात हिरवागार निसर्ग दडलाय वा खरच आहे
ReplyDeleteखरय ताई...
ReplyDeleteसोशियल मीडिया मुले संवाद सुरूआहे..
आणि त्या मुळेच का होईना आपल्यात हिरवा निसर्ग ही बाहेर येतोय😊🙏🏻
हा एका कुठल्या विषयावरचा लेख नसल्यामुळे त्यावर अभिप्राय लिहिणे जरा कठिणच आहे. तुला जसे सुचले तसे मुद्दे आणी त्यावरची तुझी मतं मांडली आहेस. Anyway आपण एक एक मुद्द्याचा समाचार घेऊया.
ReplyDeleteप्रत्येकाच्या मानात नक्कीच अनेक निसर्ग दडलेले असतात, पण तो व्यक्ति सापेक्ष वेगवेगळा असतो. शिवाय एका व्यक्तीला पण वेगवेगळ्या मूड मध्ये वेगवेगळा निसर्ग अनुभवायला येतो. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या आवडीनुसार आपल्या मनातील निसर्ग फुलवावा .
सोशल मीडिया हा एक विवादास्पद मुद्दा आहे. निश्चितपणे सध्याच्या काळात जी अखंड संवाद क्रांती होते आहे, त्याच्या मुळाशी सोशल मीडियाच आहे. अनेक लांब असलेले मित्र किंवा नातेवाईकांना ह्या मीडिया ने संवादासाठी जवळ आणले आहे. पण त्याच्या अतिरेकी उपयोगाने माणसं फार आत्मकेंद्रित आणी एकलकोंडी पण झाली आहेत
प्रेम हे कुठल्याही स्वरूपाचे का असेना अद्वैतच असते यात शंका नाही. प्रेम ह्या विषयावर इतके लेखन आणी चर्चा झाल्या आहेत व मानवी स्वभावाचा हा एक आवश्यक आणी अनिवार्य भाग आहे हे सिद्ध पण झालं आहे. सोशल मीडिया मुळे त्याची व्यक्तता वाढली आहे हे मात्र नक्की.
जबाबदारी आणी हक्क ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बेजबाबदार हक्क आणी बेजबाबदार अपेक्षा पण एकत्र नांदू शकत नाहीत. असो, हा एक एक मोठ्ठाच विषय आहे. ज्याला जबाबदारी कळते तो हक्क गाजवेलच असं नाही आणी काही जण जबाबदारीची तमा न बाळगता अपेक्षांचं ओझं लादतात ते पण आक्षेपार्ह आहेच .
दुर्दैवाने अजून पर्यंत तरी ज्ञानेश्वरीच्या वाचनाचा किंवा ज्याने ती अभ्यासली आहे त्याचा सहवास घडायचा योग काही आला नाही, त्यामुळे तो अनुभव माझ्या बाबतीत तरी रिता आहे. पण एकदा वाचन करायचा मानस तर आहेच, तेंव्हा माझा अनुभव कथन करेनच
ही विविध मुद्द्यांची किंवा विचारांची मांडणी अगदी वेगळी वाटली बुवा.
१००%सत्य विचार. त्यांच्या नुसार वैचारीक प्रगती व्हायला हवी.🙏🙏🙏🙏
ReplyDelete