Skip to main content

सुचलेलं काही ६- (काही अनुभवलेलं ...)


सुचलेलं काही - ६ 

(काही अनुभवलेलं ...)








 




















 

Comments

  1. अगदी खरे आहे . प्रत्येक पोस्ट जीवनाचे मर्म सांगते

    ReplyDelete
  2. अगदी खरे आहे. प्रत्येक पोस्ट जीवनाचे मर्म सांगते.

    ReplyDelete
  3. सारेच "सुविचार"आल्हाददायक आहे.त्यांची " मागची Background "भित्तिचित्रे सुबकरित्या मांडलीय.

    ReplyDelete
  4. खरच छान आहे

    ReplyDelete
  5. प्रत्येकात हिरवागार निसर्ग दडलाय वा खरच आहे

    ReplyDelete
  6. खरय ताई...
    सोशियल मीडिया मुले संवाद सुरूआहे..
    आणि त्या मुळेच का होईना आपल्यात हिरवा निसर्ग ही बाहेर येतोय😊🙏🏻

    ReplyDelete
  7. हा एका कुठल्या विषयावरचा लेख नसल्यामुळे त्यावर अभिप्राय लिहिणे जरा कठिणच आहे. तुला जसे सुचले तसे मुद्दे आणी त्यावरची तुझी मतं मांडली आहेस. Anyway आपण एक एक मुद्द्याचा समाचार घेऊया.

    प्रत्येकाच्या मानात नक्कीच अनेक निसर्ग दडलेले असतात, पण तो व्यक्ति सापेक्ष वेगवेगळा असतो. शिवाय एका व्यक्तीला पण वेगवेगळ्या मूड मध्ये वेगवेगळा निसर्ग अनुभवायला येतो. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या आवडीनुसार आपल्या मनातील निसर्ग फुलवावा .

    सोशल मीडिया हा एक विवादास्पद मुद्दा आहे. निश्चितपणे सध्याच्या काळात जी अखंड संवाद क्रांती होते आहे, त्याच्या मुळाशी सोशल मीडियाच आहे. अनेक लांब असलेले मित्र किंवा नातेवाईकांना ह्या मीडिया ने संवादासाठी जवळ आणले आहे. पण त्याच्या अतिरेकी उपयोगाने माणसं फार आत्मकेंद्रित आणी एकलकोंडी पण झाली आहेत

    प्रेम हे कुठल्याही स्वरूपाचे का असेना अद्वैतच असते यात शंका नाही. प्रेम ह्या विषयावर इतके लेखन आणी चर्चा झाल्या आहेत व मानवी स्वभावाचा हा एक आवश्यक आणी अनिवार्य भाग आहे हे सिद्ध पण झालं आहे. सोशल मीडिया मुळे त्याची व्यक्तता वाढली आहे हे मात्र नक्की.

    जबाबदारी आणी हक्क ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बेजबाबदार हक्क आणी बेजबाबदार अपेक्षा पण एकत्र नांदू शकत नाहीत. असो, हा एक एक मोठ्ठाच विषय आहे. ज्याला जबाबदारी कळते तो हक्क गाजवेलच असं नाही आणी काही जण जबाबदारीची तमा न बाळगता अपेक्षांचं ओझं लादतात ते पण आक्षेपार्ह आहेच .

    दुर्दैवाने अजून पर्यंत तरी ज्ञानेश्वरीच्या वाचनाचा किंवा ज्याने ती अभ्यासली आहे त्याचा सहवास घडायचा योग काही आला नाही, त्यामुळे तो अनुभव माझ्या बाबतीत तरी रिता आहे. पण एकदा वाचन करायचा मानस तर आहेच, तेंव्हा माझा अनुभव कथन करेनच

    ही विविध मुद्द्यांची किंवा विचारांची मांडणी अगदी वेगळी वाटली बुवा.

    ReplyDelete
  8. व पु होले सरFebruary 08, 2023 8:58 am

    १००%सत्य विचार. त्यांच्या नुसार वैचारीक प्रगती व्हायला हवी.🙏🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕(गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...)

  🛕 श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा 🛕 (गोष्टी माझ्या पर्यटनाच्या...) प्राचीन होयसळ श्री केदारेश्वर स्वामी मंदिर, नागलपुरा, जिल्हा तुमकुरु, कर्नाटक बंगळूरू पासून साधारण १२७ किमी. गूगल सर्च इंजिन मध्ये Ancient Hoysala Shri Kedareshwar Swami temple, Nagalapura असे शोधले की लगेचच गूगल ते दाखवते, तिथे जायचा रस्ताही दाखवते. त्याचे सगळे ऐकायचे की बरोब्बर तिथे पोहोचता येते.                 होयसळ राजवट, मूळ कर्नाटकात. त्यांनी अकरावे ते चौदाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. या कालावधीत त्यांनी जी मंदिरे उभारली, त्या मंदिरांना होयसळ मंदिर आणि त्या शैलीला होयसळ शैली म्हणून ओळखले जाते. होयसळ राजवट काळात जवळ-जवळ दीड हजार मंदिरे उभारली. तथापि त्यातील आज फक्त शंभर-दीडशेच मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यातील फार थोडी सुस्थितीत आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्या इतकी मंदिरे सर्वज्ञात आहेत. ती म्हणजे चन्न केशव मंदिर, बेलूर, होयसाळेश्वर मंदिर, हाळेबिडू आणि चन्न केशव मंदिर, सोमनाथपुर. ही तीनही स्थळे जागतिक वारसा या...

दळण (घरातील गमती जमती)

दळण (घरातील गमती जमती)                                                                            या सगळ्या म्हटल्या तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हटल्या तर फार महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. पण आता हे सगळं आठवतांना छान वाटतेय आणि आजच्या आयुष्याशी तुलना करतांना त्यातील मेहनतीची आणि कष्टाची खूप जास्त तीव्रतेने जाणीव होतेय. कारण आताचे जग म्हणजे पैसे दिले किंवा एक बटन दाबले की लगेच काम होते. सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचे दस्तावेजीकरण होतेच, पण अशा छोट्या वाटणाऱ्या, पण खऱ्या तर मोठाल्या गोष्टींचे सुद्धा दस्तावेजीकरण करणे मला आवडते आहे आणि तितकेच महत्वाचे वाटते आहे. कारण अजून एक दोन पिढ्यांनंतर या गोष्टी करणारे सोडाच, पण बघितलेले सुद्धा कुणी असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना तर हे सगळे कळणे शक्यच नाही.                   ...