Skip to main content

जन्माष्टमी(चित्रं मालिका)

जन्माष्टमी 

(चित्रं मालिका) 









वेणू गोपाल 


बाल वेणू गोपाल 


कान्हा 



दह्या-दुधाची करतो चोरी 
नंदाचा हरी... 
 


माखन चोर 
यशोदा नंदन


















Comments

  1. गुलाबराव पाथरकरAugust 23, 2024 9:40 am

    भगवान श्रीक्रुष्ण म्हणजे सामान्य माणसांना आपल्यातलाच एक वाटणारा देव आणि माणूस आहे

    ReplyDelete
  2. मनिषा जोशीAugust 23, 2024 9:41 am

    खूप च सुंदर

    ReplyDelete
  3. Really very beautiful 👏👌👍

    ReplyDelete
  4. उषा पाटीलAugust 23, 2024 9:56 am

    नटखट कान्हा चे खूप खूप खूप छान चित्रे
    👌👌👌👍👍💐💐

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर चित्र मालिका नेहमीप्रमाणे खूप छान छान उपक्रम असतात तुमचे ताई

    लीला वानखेडे 🎉👌👌🙋

    ReplyDelete
  6. मंदा चौधरीAugust 23, 2024 12:12 pm

    श्रीकृष्ण हे चैतन्य आणि उत्साहाचे प्रतिक आहे.पण ते दुष्टांचे र्कदन काळ आहे.त्यांनी जीवन कसे जगायचे हे पण खुप छान सांगितले.त्यामुळे सामान्य जनांचे आवडते देव पण झाले.

    ReplyDelete
  7. खूपच छान सगळे चित्रे👌👌

    ReplyDelete
  8. स्मिता पाटीलAugust 23, 2024 6:56 pm

    कृष्णा चे चित्र अतिशय सुंदर आहे 👌👌

    ReplyDelete
  9. डॉ सुनील पुरीAugust 23, 2024 6:57 pm

    नटखट बाल कान्हा सुरेख 👍👌🌹🙏

    ReplyDelete
  10. रेखा अत्तरदेAugust 23, 2024 7:21 pm

    खूप सूंदर !👍🏻👌🙏

    ReplyDelete
  11. खूप सुंदर...👌👌

    ReplyDelete
  12. खूप सुंदर रेखांकने. श्रीकृष्णाची वेगवेगळी रुपे प्रत्येकालाच मोहून टाकतात.
    प्रा सौ वैशाली चौधरी
    ठाणे.

    ReplyDelete
  13. Krushnache sarv chitre khup chan aahet mast 👌👌

    ReplyDelete
  14. SaRe rekhatan उत्तोत्तमच...
    भगवान श्रीकृष्णाच्या छटा आणि expressions फारच सुरेख आहे...
    Especially musical+लोणी खाणारा...
    कृष्ण जन्माष्टमी च्या खूप शुभेच्छा ..
    लहानपणी आम्ही रस्त्यावरील दहिहंडी पाहायला jaycho बालगोपालासोबत
    सोन्या मारुती navipeth परिसर इ.
    दहीहंडी सजावट जास्त आवडते पाहायला...
    गोपाळकाला मला फार आवडतो खायला व करायला.....
    :-# जयश्री कृष्ण Sanjita

    ReplyDelete
  15. 😊janmasmiche tula hi shubhecha
    Kanhachi strict Chitra Chan aahet makhanchor nand lala aawadla 👌

    ReplyDelete
  16. श्री कृष्णाच्या विविध नटखट रूपाचे छान ,मोहक चित्रे आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...