Skip to main content

सुचलेलं काही - ४ (काही अनुभवलेलं ...)

 सुचलेलं काही - ४

(काही अनुभवलेलं ...)

आजची सुरुवात माझ्या गुरूंच्या वाक्याने !



याच्या काही टक्के तरी माझी 
सुद्धा व्हावी अशी माझी इच्छा आहे... 
























Comments

  1. प्रा वैशाली चौधरीApril 29, 2022 12:20 pm

    सुप्रभात

    डॅा. मोरवंचीकर म्हणतात , ते 💯✅आहे, म्हणूनच ते संत झाले न... नाहीतर सामान्यच राहिले असते.

    Pen...pain ... मस्तच . Reality आहे.

    ज्ञानार्जनाला संयम खरच हवा ,नाहीतर उथळ पाण्याला..... असे हेईल
    शरीर आणि मन दोघही एकाच नाण्याच्या दोन बाजू..

    ReplyDelete
    Replies
    1. ताई, प्रत्येक वेळी तुम्ही अगदी प्रत्येक मुद्द्याला दाद देता!
      खूप खूप सप्रेम आनंदी धन्यवाद!! 😍🤩❤️

      Delete
  2. ताई Dr. नी आई विषयाची संवेदना एकदम सत्य आणि खूप मस्त दिल्या पण त्या तुम्ही आमच्या पर्यंत पोहचविlल्यात हे खरे 👍😊

    आणि ज्ञानार्जनाच्या संयम खरा हवाच हे तर एकदम बरोबर ज्ञान जितके घेतले तेव्हढे कमीच असते जितके खोलात शिराल तेवढे मिळते तुम्ही खूप छान अभ्यास करतात आणि योग्य मार्गदर्शक पण .👍🙋
    तुमचे लेख वाचून खूप छान वाटते
    आणि उत्साह येतो.

    ReplyDelete
    Replies
    1. ईथे डॉ मोरवंचीकर यांनी माऊली उल्लेख केला आहे तो ज्ञानेश्वर माऊली बद्दल आहे

      माझ्या लेखनाच्या ईतक्या सार्‍या कौतुकाबद्दल खूप सारे आनंदी धन्यवाद!! 🙏🙏

      Delete
  3. 👌ahet post
    Agadi barober dyanarjan karaila sayam hava

    ReplyDelete
  4. हा सुविचारांचा "गुलदस्ता" भावला..आवर्जून सांगावस वाटत संयम,सहनशीलता,पेनफुलांचा पुरकपणा',हो मातीचं विश्व आपल्या चोहोबाजूंनी व्यापलेलं‌ आहे....हेच सुंदर आहे

    ReplyDelete
    Replies
    1. सुविचारांचा गुलदस्ता शब्द प्रयोग खूपच छान! खूपच भावला माझ्या मनाला!
      खूप खूप खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!! 💐😍🤩❤️

      Delete
  5. Manish ChaudhariApril 30, 2022 9:00 am

    Khup chchan
    Pen pain khup chchan

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!

      Delete
  6. Khup chhan lihile aahe Pen pain ek no .👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!

      Delete
  7. Dipali WaghuldeMay 12, 2022 7:20 pm

    अगदी खर मला tr फार अनुभव आहे ज्ञानार्जन करताना संयम हवा. सगळ्याच पोस्ट जिवनाचे मर्म सांगतात.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!!!

      Delete
  8. ज्ञानार्जनांत संयम व समर्पण पण लागते. त्यात स्वाभाविक अहंकार हा मोठा अडथळा ठरू शकतो असे मला प्रामाणिकपणे वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरय! आनंदी धन्यवाद!

      Delete
  9. तू सांगितलेले सर्व विचार फार मार्मिक आहे. हे तू अनुभवत षण आहेस असे मला वाटते. खुप सुंदर आहे. सौ.मंदा.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सारे सप्रेम आनंदी धन्यवाद!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)

थोडं (खुप सारं ?) गोडाचं-३(नागदिवे) (घरातील गमती जमती)                             आजचा गोडाचा पदार्थ खास खान्देशी! आमच्या पीढीपर्यंत जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता पदार्थ, अर्थातच माझाही! श्रावणातील पहिला सण नागपंचमी! नुकताच होऊन गेला. या नागपंचमी निमित्त खान्देशात अगदी घरोघरी हा पदार्थ केला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा पदार्थ करतांना नागपंचमीचे सगळे नियम सुद्धा पाळले जातात, कुठलाही नियम तोडावा लागत नाही. तो पदार्थ म्हणजे "गोड दीवे आणि खीर!" तर आज या नागपंचमीच्या दिव्यांची गोष्ट.                             नागपंचमी म्हणजे आमच्या लहानपणी एक सणच साजरा केला जात असे. यादिवशी नागाची पूजा करतात. पण नागपुजा सगळ्यांनाच सगळीकडे करणे शक्य नसे. मग या पुजेसाठी एका छोट्या कागदावर (साधारण आपल्या नेहमीच्या वहीच्या कागदाच्या आकाराचा) नागदेवतेची चित्र छापलेली असत रंगीत. साधारणपणे चार-पाच...

🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿

  🌿🌿🌿चिंचेच्या पानावर... 🌿🌿🌿 🌿🌿🌿चिंचेच्या पानांतुनी... 🌿🌿🌿 🌿🪔चिंचेच्या पानि एक शिवालय – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०६🪔🌿 🚩चिंचेच्या पानि एक शिवालय उभविलें आधि कळसु मग पायारे । देव पूजों गेलें तंव देउळ उडालें प्रसिध्द सदगुरुराया रे ॥१॥ संतजना महंतजना तेथील तें गुज गोडरे । अनुभव अनुभवितां कदांचि न सरे पुरेल मनीचें कोडरे ॥२॥ उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नवरी । पितया कंकण करि माता सुंदरी विपरीतगे माय कोडियाची परी ॥३॥ विपरीत कोडे गुरुगम्य काहाणि ऐके सगुणा विरुळा । बापरखुमादेविवरुविठ्ठ्लु पाहातां पाविजे तो सुखसोहळा ॥४॥🚩 🌿🌿🌿🪻🪔🪻🌿🌿🌿                            🚩माऊली! ज्ञानेश्वर माऊली! त्यांनी लिहलेली भावार्थ दीपिका! म्हणजेच ज्ञानेश्वरी! त्यातील हा अभंग. हा अभंग म्हणजे कैलास, लेणे क्रमांक १६, वेरूळ, संभाजी नगर, महाराष्ट्र, भारत चे वर्णन! अभंग नीट समजून घेतला तर एक संपूर्ण लेणे सर्वार्थाने उमगते.                           ...

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)

🪔🌸🌸🌸महाराष्ट्राच्या सुवर्णकाळातील प्रथम स्त्री - नागनिका 🌸🌸🌸🪔 (कर्तृत्ववान महिला)                                                  पृथ्वीतलावर अनंत काळापासून असंख्य जीव वास करीत आहेत. आज मितीस पार अश्म युगातील मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याकाळात मानवी शरीर आणि मेंदू पर्यायाने बुद्धी पूर्णपणे विकसित झालेली नव्हती. हळूहळू कालपरत्वे या सगळ्यांचा विकास होत गेला आणि आज आधुनिक प्रगतीशील मानव अस्तित्वात आहे. तथापि हा मानवी विकासाचा काळ फार मोठ्ठा आहे. त्यात वातावरणात सुद्धा अनेक स्थित्यंतरे झालीत, सोबतच मानवी विकास सुद्धा टप्प्याटप्प्याने होत गेला. आफ्रिकेतून मानव जगाच्या कान्या-कोपऱ्यात जाऊन पोहोचला. त्यातूनच निरनिराळ्या संस्कृतींचा उदय झाला आणि मानवी मेंदूच्या प्रगती सोबतच या सर्व संकृतींचा सुद्धा विकास होत गेला. आदी मानवापासून ते आजचा प्रगतीशील मानव. भारताच्या भूमीवर निरनिराळ्या भागात मानवी अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झालेले आहेत. प्रागैतिहा...